Posts

Showing posts from October, 2019
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

परतीच्या पावसाने मका, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शासनाला कोण जागे करणार शेतकर्या चा सवाल

Image
औरंगाबाद /गंगापुर तालुका प्रतिनिधी सलीम शाह सलग सुरू असलेल्या पावसामुळे सोंगणी झालेल्या मक्का बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मक्का ला कोंब फुटले आहेत.तसेच शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले असतानाही शासन गाढ झोपेत आहे.एक ही लोकप्रतिनिधी, अधिकारी,तलाठी अजून पंचनामा करण्यासाठी आले नाहीत.तर उलट शेतकरी राजाला आपल्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई विमा मिळण्यासाठी पुन्हा कागदपत्रे जमा करण्यात व्यस्त केलं आहे.मग आधी जमा केलेला सात बारा आधार कार्ड बँक पासबुक हे सर्व डेटा विमा कंपनी कडे असतांना पुन्हा हे कागदपत्रे कशा साठी हा सवाल शेतकऱ्यांनि उपस्थित केला आहे. गंगापुर तालुक्यातील शिल्लेगाव, शंकरपुर, सिरेसायगाव, वडाली, काटेपिंपलगाव, व सर्व गावामध्ये सरसकट नुकसान झालेले आहे मग ह्या कागदपत्रे याची अट कश्यासाठी घातली सरसकट पंचनामे करावे ही शेतकऱ्यांची विमा कंपनी व शासनाला विनंती आहे. परीसरात मध्ये अतीवृटी पाऊसामुळे झालेली नुकसान यांची तातकाळ पाहाणी करुण लवकरात लवकर मतद करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे. मागच्या वर्षी कोरडा दुष्काळ या वर्षी ओळा दुष्काळ पडलेल्या पावसाने शेत...

राज्यात अल्प बहुमतातल सरकार बनलं आणि ते पडलं तर पुन्हा निवडनुकीला सामोरे जावे लागेल:---आठवले भाकित

Image
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज मुंबई : राज्यात अल्प बहुमतातलं सरकार बनलं आणि ते पडलं तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल आणि पुन्हा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता धुसर असल्याचे भाकित आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत फार आग्रही भूमिका घेऊ नये असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे. राज्यात सत्ता स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेचवर प्रतिक्रिया देताना आठवले माध्यमांशी बोलत होते. शिवसेनेने सोबत चर्चा व्हायला हवी. शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता नसली तरी, त्यांना उममुख्यमंञीपद मिळू शकते. तसेच मंत्रिमंडळात अर्ध्या जागा, केंद्रात आणखी एक मंत्री पद आणि राज्यात चांगली खाती शिवसेनेला मिळू शकतात असा अंदाजही वर्तविला आहे. राज्यात सत्ता स्थापण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करण्यापेक्षा भाजप शिवसेनेला राज्यातील जनतेने कौल दिला आहे, त्यामुळे त्यांनीच सत्ता स्थापली पाहिजे अशी आग्रहाची भूमिका त्यांनी मांडली आहे. राज्यात पुन्हा निवडणुकांची परिस्थिती उदभवल्यास भाजप शिवसेनेचे मोठे नुकसान होईल. पुन्हा निवडणुका झाल्यास महायुतीचे सरकार ...

परतीचा पावसाने शेतकर्या चे मोठे नुकसान:--बाबरा/ववना येथील शेतकरी हवालदिल

Image
*बाबरा येथे पिकांचे नुकसान शेतकरी हवालदिल*  पप्पु राकडे फुलंब्री तालुका प्रतिनिधी  सलग सुरू असलेल्या पावसामुळे सोंगणी झालेल्या मक्का बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याला कोंब फुटले आहेत.तसेच शासन शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले असतानाही गाढ झोपेत आहे.एकही लोकप्रतिनिधी, अधिकारी,तलाठी अजून पंचनामा करण्यासाठी आले नाहीत.तर उलट शेतकरी राजाला आपल्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई(विमा) मिळण्यासाठी पुन्हा कागदपत्रे जमा करण्यात व्यस्त केलं आहे.मग आधी जमा केलेला सात बारा आधार कार्ड बँक पासबुक हे सर्व डेटा विमा कंपनी कडे असतांना पुन्हा हे कागदपत्रे कशा साठी हा सवाल शेतकऱ्यांनि उपस्थित केला आहे.फुलंब्री तालुक्यात सर्व गावामध्ये सरसकट नुकसान झालेले आहे मग ह्या कागदपत्रे याची अट कश्यासाठी घातली सरसकट पंचनामे करावे ही शेतकऱ्यांची विमा कंपनी व शासनाला विनंती आहे.

भिलदारी येथे रस्त्याची दुरवस्था प्रशासनाचे दुर्लक्ष

Image
भिलदरी येथे ल शोळे रस्ता आती खराब झाले आहे  | भिलदरी च्या मुला मुली चे खुप त्रास आहे वस्ती शाळा ते वडपाटा ( पिंपरखेडा)२कि .मी. खुप खराब झाले आहे औरंगाबाद जान्या येन्या साटी सर्वा लोके ऐच रस्ते चे वापर क रित आहे कारन नदरपुर पुलावर पाणी आसल्या मुळे सर्वा नागरी हे कच्या रसत्या चे वापर करित आहे शाळेत ल्या मुला मुलीना व नागरीकाना सायकल व गाडया चिखल मधून लोटत पाई काडत आहे तरी या रस्ते त्या ची दखल घेऊन रस्ते ची काम करन्याची खुप गरज आहे तरी सर्वानी विचार करा वे नाहीकोनी केले तर आम्ही तहिसीला मोर्चा काडू विजय वैष्णव , सुखसागर सिंगल,गोकूळ राजपुत . ईश्वर राजपुत , मदन राजपुत, चंपालाल राजपुत, किरन राजपुत,पमु पाटिल, आर्जुन राजपुत, हानुमान वैष्णव , रमेश राजपुत व मित्रमंडळ भिलदरी

मुख्यमंत्री पदा वरून भाजप सेने मध्ये संघष॔ पेटला

Image
पप्पु राकडे फुलंब्री तालुका प्रतिनिधी *मुख्यमंत्री पदावरून भाजप-सेना संघर्ष पेटला*..... मुख्यमंत्रीपदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही पक्ष या मुद्दयापुढे वाकण्यास तयार नाहीत. शिवसेनेच्या ज्वलंत वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी होणारी त्यांची मुंबई भेट तहकूब केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर चिडलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांची बैठक तहकूब केली आहे. वस्तुतः शहा बुधवारी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला येत होते संध्याकाळी उद्धव यांची भेट घेण्याची त्यांची योजना होती. परंतु शिवसेनेच्या ज्वलंत वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शाह यांनी मुंबईला जाण्याचा कार्यक्रम रद्द केला. आतापर्यंत नवीन सरकार स्थापनेसाठी कोणताही ठोस रोडमॅप तयार नाही, शाह आणि उद्धव यांची भेट होणार नाही, असे भाजपचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्रिपदाची आणि सत्ताकाळात समान वाटणीवर ठाम राहण्याचा संदेशही शिवसेनेने दिला आहे....

कन्नड तालुक्यातील भिलदारी येथे परतीच्या पावसाने शेतकर्या चे मोठे नुकसान:---होत्या चे नव्हते झाले शेतकर्या ची कळकळ

Image
पिशोर – कन्नड तालुक्यातील भिलदरी येथे सतत सुरु असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानिसोबतच घर तसेच विहरींची मोठी पडझड झाल्याने येथील शेतकरी या अस्मानी संकटांसमोर हतबल झाल्याचे चित्र आहे.  परीसात एन मका, बाजरी काढणीच्या हंगामात आलेल्या या संकटाने मका तसेच बाजरीला जागेवरच कोंब फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यातच डेरेदार अद्रक पीकालाही सड लागत आहे. रामसिंग गोठवाल, विलास कवाळ, कपूर गोठवल, कैलास वैष्णव, नंदु बोर्डे , भगवान राजपूत , चंपालाल राजपूत , आदी शेतकरयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने या भागात अतिवृस्ठी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री भिलदरी येथील सरूबाई बोर्डे या कुटुंबासोबत झोपेत असताना घराची पडझड झाली त्यामुळे घरातील कुटुंब किरकोळ जखमी झाले मात्र घरातील सर्व संसार उपयोगी साहित्याचा चुराडा झाल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसऱ्या घटनेत आनंद बोर्डे यांचेही घराच्या मुख्य बाजू कोसळ्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. तिसर्या घटनेत ताराचंद बम्नावत आनि एकनाथ गोठ्वाल यांच्या भिंती कोसळून मोठे नुकस...

खुनातील आरोपींना 12तासांचे आत जेरबंद:--वर्धा पोलिसांची कामगिरी

Image
*खुनातील आरोपी १२ तासाचे आत* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात पोस्टे:- वर्धा शहर जिल्हा :-वर्धा अपराध क्रमांक :-1806/2019 कलम :-302, 34 भा द वि अन्वये फिर्यादी :- संकेत संपत बैस वय 18 वर्ष, रा. इतवारा बाजार वर्धा मृतक :- रोहित रामसिंग बैस वय 28 वर्षे रा. इतवारा बाजार वर्धा आरोपी :- 1) शिवा उर्फ लंगड्या राजू मडावी, 2) शुभम ऊर्फ ददन राजू मडावी दोन्ही रा. इतवारा बाजार वर्धा घटनास्थळ :- बुरड मोहल्ला इतवारा वर्धा घटना दिनांक :- 27/10/19 चे 23.30 वा दरम्यान हकीकत याप्रमाणे आहे की यातील मृतक व आरोपी क्रमांक 1 यांचा जुना वाद असून जुन्या वादाचे कारणावरून घटना ता. वेळी व स्थळ यातील नमूद आरोपी यांनी संगणमत करून चाकूने मृतक याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. उपचारा दरम्यान मृतक याचा मृत्यू झाला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासावर आहे. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे पथकास प्रचारान करून विशेष सूचना देण्यात आल्या व मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून मुख्य आरोपी क्...

आदित्य भोकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Image
आदित्य भोकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  सुपर फास्ट न्यूज  फुलंब्री प्रतिनिधी  आदित्य भोकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांना  वाढदिवसाच्या सर्व मित्र मंडळाने त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा एकोणवीस वा वाढदिवस होता 19  वाढदिवसानिमित्त  अभिषेक सरोदे, श्याम कुडके, रवी बडकंआदित्य केवढे शिवम साबळे, विश्व्जीत अभिषेक ऋषीं आदी नी  शुभेच्छांचा वर्षाव केला.

त्रबंकेश्र्वर विधानसभा मतदार संघातील बंडखोर उमेदवार निम॔ला गावित पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हिरामण खोचकर विजयी

Image
इगतपुरी -त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार निर्मला गावित पराभूत इगतपुरी- त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे हिरामण खोचकर 25744 एवढ्या विक्रमी मतांनी विजयी।।।।।।। इगतपुरी -त्रंबकेश्वर विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या तिकिटावर 2पंचवार्षिक निवडून आलेल्या निर्मला गावित यांनी त्यांच्यावर झालेल्या 100 कोटीच्या कथित भ्रष्टाचार आरोप असलेने त्यांनी बंडखोरी करून शिवशेनेत प्रवेश करून सेनेचे तिकीट ही मिळवले पण काँगेस व सेनेच्या नाराजी ला त्यांना नाही आवरता आले ।। इगतपुरी-त्रंबकेश्वर विधानसभा निवडणुकी साठी 10 उमेदवार आपले नशीब आजमावत होते.  निर्मला गावित यांना264413. तर विजयी हिरामण खोचकर यांना 52157 मते मिळाली.या निवडणुकीत 91236 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला...इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृती मेदडे 9822502157

निवडणुकीचा सट्टा बाजार तेजीत

Image
सुपर फास्ट प्रतिनिधी : जिज्ञासु चाफले  निवडणूक अंदाज, सट्टा बाजार तेजीत .  कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पडले. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी निकाल असून दुपारपर्यंत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने हे स्पष्ट होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील निकालाबाबत कोटी रुपयांचा सट्टा लावला जात आहे. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर व कागल मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. त्यामुळे सट्टा बाजारात या चार मतदार संघातील उमेदवारांवर कोट्यावधींचा सट्टा लावण्यात आला आहे कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपचे अमल महाडिक व काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत ऋतुराज पाटील यांना मतदारांची पसंती असल्याने सट्टा बाजारात त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. ऋतुराज पाटील यांना 60 पैसे तर अमल महाडिक यांच्यावर 80 पैसे भाव घेण्यात येत होता. कोल्हापूर उत्तर मधील विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर व चंद्रकांत जाधव यांच्यातही चुरशीची लढत झाली. सट्टा बाजारात मात्र दोघांनाही समान 80 पैसे भाव असल्याने विजयी कोण होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. करवीर मतदार संघात काँग...

फुलब्री तालुक्यातील बाबरा गावात पावसाचे थैमान

Image
पप्पु राकडे फुलंब्री तालुका प्रतिनिधी *बाबरा गावात पावसाचे थैमान* बाबरा गावामध्ये आज दुपारी तीन वाजता झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे हाताशी आलेलं मक्का पिक हे पावसामुळे काही ठिकाणी वाहून गेले तर काही सोंगणी झालेल्या मक्काना कोंब येऊ लागले आहेत.यासोबतच गावातील दुकानात पाणी शिरले व खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच बाबरा ते फुलंब्री वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्याने काही वेळ ठप्प झाली होती.

परतीच्या पावसाने शेतकर्या चा घेतला जीव

Image
। भिलदरी येथील मक्याचे कणसे व बाजरी कापूस व आद्रक पाण्याने खराब होत आहे शेतकरी झाले हवालदील तालुक्यात सोमवारी जोरदार पाऊस झाले यामुळे पिकांचे मोठ्या मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे तालुक्यात बहुतांशी शेतकर खरिपामध्ये मका सोयाबीन व कपाशी या पिकांची लागवड करतात यंदा मका पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे तालुक्यात मका लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली होती शेतकऱ्यांनी शेतात मक्याचे कणसे खराब झाले आहे अद्रक पिकांना सडनची वाढ झाली आहे कापसाचे बोंड सडत आहे शेतकरी आता खूप परेशान झालेले आहे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांचे नाव नारायण बम्हणावंत, गांधी राजपुत. भगवान राजपूत छोटू सिंगल चंदन वैष्णव चंपालाल सिंगल ईश्वर कवाळ भागचंद गोठवाळ.सेवादास वैष्णव विजय गोढवाळ.सोमनाथ गोमलाडू.पुनम गोमलाडू चंदन राजपूत सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत विजय वैष्णव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य

कोल्हापुर जिल्ह्यात पावसाचे तांडव

Image
कोल्हापूर/प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून जिह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. रविवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. तर दूपारी चार वाजल्यानंतर ढगफुटीसदृष्य पाऊस झाला.  विजांच्या गडगडाटासह सर्वत्र जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर शहरातील सखल भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱया विधानसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेवर परिणाम होणार असून मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. पावसामुळे दिवाळी सणाची खरेदी करणाऱया नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले. तर फेरीवाले विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. शुक्रवारपासून जिह्यात परतीचा पाऊस सुरु झाला. शनिवारी दुपारी सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अखेरच्या दिवशी काहीअंशी अडथळा निर्माण झाला. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता पुन्हा काळे ढग दाटून ...

बाळंतपणात अभिनेत्री चा झाला मृत्यू बाळ ही दगावले

Image
पूजा विष्णू झुंजार या अभिनेत्रीचे वय 25 वर्षं होते. तिने दोन मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. ती गरोदर असल्याने गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण आता तिच्याविषयी एक वाईट बातमी आली आहे.  बाळंतपणात तिचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  पूजा गरोदर असल्याने तिच्या घरातील सगळेच खूश होते. ती हिंगोली येथील गोरेगाव जिल्ह्यातील सेनगाव येथे राहत होती. प्रसूती कळा आल्यानंतर तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वानवा असल्याने तिच्यासह तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्या दोघांना आपला जीव गमवावा लागला असा तिच्या घरातल्यांनी आरोप केला आहे. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कामगिरीबाबत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे.  पूजाची रविवारी पहाटे दोनच्या सुमारास प्रसूती झाली. मात्र काहीच वेळात तिच्या बाळाचा मृत्यू झाला. यानंतर पूजाची प्रकृती देखील ढासळली. तिला पुढील उपचारासाठी हिंगोलीमधील मोठ्या रुग्णायलात नेण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. पण दुसऱ्या रुग्णालय...

औरंगाबाद जिल्ह्यात मतदानाला सौम्य प्रतिसाद.. तालुक्यातील % नुसार मतदान

Image
औरंगाबाद जिल्ह्यात मतदानाला सौम्य प्रतिसाद.. तालुक्यातील % नुसार मतदान प्रतिनिधी  Dr अमोल जाधव औरंगाबाद औरंगाबाद जिल्हा नुसार एकूण मतदान सिल्लोड 67% कन्नड 62.89% फुलंब्री 63.67% औरंगाबाद मध्य 54.10% औरंगाबाद पश्चिम 53.40% औरंगाबाद पूर्व 54.75% पैठण 67.15% गंगापूर 54.26% वैजापूर 53.05% एवढ मतदान औरंगाबाद जिल्हा झालं यात अनेक उमेदवार चं पाच वर्षाचं भविष्य मत पेटीत बंद झाल

महाराष्ट्रात किती मतदान कोणकोणत्या तालुक्यात किती झाल? जाणून घ्या

Image
महाराष्ट्रात किती मतदान कोणकोणत्या तालुक्यात झाल? जाणून घ्या प्रतिनिधी Dr अमोल जाधव बल्लारपूर 45.55% ब्रह्मपुरी 49.15% चिमूर 50.51% वरोरा 41.28% वणी 46.57% राळेगाव 48.30% यवतमाळ 38.82% दिग्रस 49.05% आर्णी 47.36% पुसद 48.76% उमरखेड 47.25% किनवट 48.85% हदगाव 51.33% नांदकर 36.0260 नंद  लोहा 34% नायगाव 48.23% देगलूर 43.55% मुखेड 43.20% बासमथ 48.56% कळमनुरी 52.13% हिंगोली 48.60% जिंतूर 51.30% परभणी 30.31% गंगाखेड 28.24% पाथरी 33.64% परतूर 47.53% घनसावंगी 42.10% जालना 42% 60% बडनपुर  % कन्नड 53.54% फुलंब्री 52.72% औरंगाबाद मध्यवर्ती 41.17% औरंगाबाद पश्चिम 28.20% औरंगाबाद पूर्व 37.08% पैठण 38.49% गंगापूर 21.72% वैजापूर 23.82% नांदगाव 31% मालेगाव मध्यवर्ती 34.47% मालेगाव बाह्य 34.32% बागलाण 41.50% कळवण 56.60% चांदवड 46.60% येवला  % सिन्नर 43.20% निफाड 47.35% दिंडोरी 53.16% नाशिक पूर्व 23.10% नाशिक मध्य 29.77% नाशिक पश्चिम 34.70% देवळाली 37.65% इगतपुरी 40.28% डहाणू 39.96% विक्रमगड 38.04% पालघर 24.30% बोईसर 47% नालासोपारा 37.06% वसई ग्रामीण  ) 44% शहापूर 42.53% भिवंडी पश...

2019:मतदार यादीत तुमचे नाव कसे पहाल

Image
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साठी आता महिन्यभारहून कमी अवधी शिल्लक आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे तर त्यानंतर लगेचच 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येतील. असं म्हणतात, एका मतदात्याशिवाय नेता घडत नाही, आणि नेत्याशिवाय लोकशाही चालत नाही, त्यामुळे या संपूर्ण निवडणूक सत्रात एका जबाबदार मतदार म्हणून तुम्हालाही महत्वपूर्ण कामगिरी पार पाडायची आहे. याआधी तुमचे नाव मतदार यादीत आहे का हे पाहणे आवश्यक आहे. लक्षात घ्या यापूर्वी जरी तुम्ही निवडणुकांमध्ये मतदार म्हणून सहभाग घेतला असेल तरी निवडणूक आयोग वारंवार आपल्याकडील माहिती अपडेट करत असते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीनंद्धी ही मतदार यादी नक्की तपासून पहा. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या निवडणुकीत तब्बल 10 कोटी मतदार सहभागी होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोग व त्यानंतर राज्य आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्रातील रहिवाशी मतदार यादी तपासून पाहू शकता. हे काम जरी किचकट वाटत असले तरी या काही सोप्पय सेटप्स फॉलो करून तुम्ही ऑनलाईन सुद्धा मतदार यादी ब...

बंडखोर तृप्ती सावंत याची शिवसेनेतून हाकलपट्टी

Image
मुंबई | वांद्रे पूर्व मधील बंडखोर नेत्या तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे  त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्राकाद्वारे तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. वांद्रे पूर्वमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. भाजपने बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतही बंडखोरांवर कारवाई होताना दिसत आहे.

राणेनां बाळासाहेबांनी लाथ मारून बाहेर काढले होते: उध्दव ठाकरे यांचा घणाघात

Image
 सिंधुदुर्ग    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा झाली. भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणेंच्या बाल्लेकिल्यात ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राणेंवर जहरी टीका केली आहे.  नारायण राणेंना बाळासाहेबांनी लाथ मारुन बाहेर काढलं होतं. रामायणात रावण जसं मायावी रुप धारण करायचा तसेच ते आहेत. नारायण राणे खंजीर खुपसणारी औलाद आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली आहे.

हष॔वध॔न जाधव यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीनी हल्ला

Image
हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञात व्यक्तिंनी हल्ला केला आहे प्रतिनिधी सुपर फास्ट न्यूज  हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा 70 कोण लागतो? बाकी मुसलमान चालत नाही मग सतार का नवरा लागतो का शिवसेना चा असा सवाल करत वादग्रस्त विधान केलं होतं त्या पार्श्वभूमीवर 16अक्टोम्बर च्या रात्रीस त्यांच्या घरावर हल्ला झाला आहे. यात गाडीच्या काचा फोडल्या गेल्या आहे शिवसैनिक नी निषेध केला व 21तारखेला मतदान झाल्यावर बघून घेऊ असा इशारा आमदार अंबादास दानवे यांनी दिला आहे.. यामुळे शिवसेना व हर्षवर्धन जाधव यांच्यात चांगलीच जुंपली आहे. हर्षवर्धन जाधव यांना खैरे चा बदला काढण्यासाठी दोन्ही बाजूने खालच्या भाषेत प्रचार होत आहे. जिल्हातील मराठा समाज मात्र जास्त प्रमाणात हर्षवर्धन जाधव यांच्याच बाजूने पूर्वी होता त्यामुळे शिवसेना हर्षवर्धन जाधव यांच्या बाबतीत घाबरत असावी अशी ही चर्चा आहे. परंतु आता मराठा समाज किती हर्षवर्धन जाधव यांना साथ देणार की, विभागल्या जाणार हेही 23तारखेला लवकरच समजेल.. तो पर्यंत शिवसेना &हर्षवर्धन असा कलगीतुरा रंगलेला दिसेल.

गंगापूर ची गंभीर परिस्थिती पाहता अमित शहा यांनी प्रचारासाठी येण्यास टाळले :--अमोल कोल्हे यांचा घणघणता वार

Image
गंगापूर तालुक्याची गंभीर परिस्थिती बघता अमित शहा यांनी प्ररचारासाठी येण्यास टाळले - अमोल कोल्हे औरंगाबाद/गंगापूर प्रतिनिधी सलीम शाह गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील प्रचारासाठी येणारे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी तालुक्यातील एकंदर परिस्थिती खराब असल्याच्या कारणारून येण्याचे टाळले असल्याचा दावा डा. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारसभेत बोलताना केला.  गंगापूर येथील सोमाणी मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार संतोष माने यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, केजी टू पीजी मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठी विनाव्याज कर्ज, दुग्ध व्यावसायिकांना उत्पादन खर्चावर आधारित भाव हवा असेल तर मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आणण्यासाठी पाठबळ देण्याचे आवाहन डा. अमोल कोल्हे यांनी यावेळी करून मतदानाला जाण्यापूर्वी सर्वांनी शिवस्मारकाची एकही वीट न रचणाऱ्या व गड किल्ल्यांचा वापर लग्न व हाटेलसाठी करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन केले...

वाचनप्रिय विद्यार्थ्यानो नवपिढीच्या निर्मिती साठी तुमचे प्रेरणादायी पाऊस

Image
*विद्यार्थ्यांनो ! वाचनप्रिय नवपिढीच्या निर्मितीसाठी तुमचे प्रेरणादायी पावूल* ! *..प्रा.डाॅ.सारिका चौधरी*  *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट** स्थानीय वड्णेर येथील श्री.साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फ डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती निमीत्य वाचन प्रेरना दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.पारेकर सर मार्गदर्शक प्रा.डाॅ.प्रविन कणाके होते व कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डाॅ.सारिका चौधरी व प्रिती सायंकार यांनी केले .डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे भारताला मिळालेला कोहीनुर आहे असे वक्तव्य डाॅ. सारिका चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये केले तसेच त्यांनी डाॅ.ए.पी.जे.कलाम यांचे शिक्षण ,व्यवसाय,व्यक्तीमत्व व त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची व लिहीलेल्या पुस्तकांचे स्मरण प्रास्ताविके मध्ये केले. प्रा.डाॅ.प्रविन कणाके यांनी विद्यार्थांना मोबाईल,व्हाट्सअॅप,फेसबुक चा कमीत कमी वापर करुन वाचना कडे लक्ष द्यावे.वाचाल तर वाचाल असे सांगत मन लावून वाचन कसे करता येईल या बद्दल मार्गदर्शन केले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.पारेकर सर यांनी व...

स्वाभिमानी पक्षांचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांचा सदाभाऊ ना धक्का

Image
पुण॔:--दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यांच्या शी चर्चा करून रयत क्रांती संघटनेचा  झेंडा खांद्यावर घेतलेले स्वाभिमानी पक्षांचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर हे थोड्या वेळात धक्कादायक  राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे  गेली आठ दहा वर्षापुर्वी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे रवीकांत तुपकर लोकसभा निवडणुकीपासून अस्वस्थ होते. त्यांना राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिली होती. ते स्वाभिमा नीत अस्वस्थ असल्याचे पाहून भाजपने त्यांच्याशी संपर्क वाढवला होता. वाटाघाटीनंतर तुपकरांचा भाजपप्रवेश निश्चित झाला होता. यासंदर्भाने त्यांनी आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र तुपकरांनी भाजपमध्ये न येता राजू शेट्टी यांचे कट्टर विरोधक सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश करून भाजपसाठी काम करावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. त्यानुसार तुपकर हे रयत क्रांती संघटनेत आले, मात्र प्रवेशानंतर ते स्तब्ध आहेत. फर्डे वक्ते असलेल्या तुपकरांनी भाजपसाठी एकही सभा घेतलेली नाही. भाजपकडूनही...

रसना गल॔ ची दुख:द कहाणी माहित आहे का जन्मदिवशिच नशिबाने साथ सोडली

Image
तुम्हांला ‘रसना’ची ती टीव्हीवर येणारी जाहिरात तर लक्षात असेलच, त्यात एक क्युट लहान मुलगी होती जिने ‘आय लव्ह यु रसना’ म्हणत सर्वांचे मन जिंकले होते. आज आपण त्याच मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. त्या लहान मुलीचे नाव तरुणी सचदेव आहे. तरुणी एक भारतीय मॉडेल आणि बालकलाकार होती. तिचा जन्म १४ मे १९९८ मध्ये मुंबईमध्ये झाला. तिचे वडील हरेश सचदेव एक उद्योगपती आहेत. तिच्या आईचे नाव नीता सचदेव आहे. तरुणी आपले शिक्षण मुंबईत घेत होती. तिची आई राधा गोपीनाथ मंदिराच्या भक्त मंडळाची सदस्य होती. त्यामुळे तरुणीने मंदिराच्या उत्सवाच्या अनेक नाटकांमध्ये भाग घेतला. ती वयाच्या पाचव्या वर्षीच इंडस्टीमध्ये आली. ती तिच्या काळातली सर्वात जास्त पैसे कमावणारी बालकलाकारसुद्धा बनली.

उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर याच्या वर युवकाचा चाकू हल्ला

Image
उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव पाडोळी येथे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील याच्या प्रचार सभेसाठी उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर गेले होते यावेळी त्याना भेटण्यासाठी आलेला अजिक्य टेकाळे या युवकाने त्याच्या वर चाकू हल्ला केला त्याने चाकू लपवून त्याच्या वर हल्ला केला हा हल्ला आज बुधवारी सकाळी झाला या हल्ल्यात खासदार ओमराजे निंबाळकर जखमी झाले आहेत

अमोल यादव याच्या नावाचा आधार घेत राज ठाकरे यांचा मेक इन इंडिया वर दुसरा स्पोट

'अमोल यादव नावाच्या मराठी मुलाने एक विमान बनवले. मग मुख्यमंत्र्यांनी मेक इन इंडियाच्या अंतर्गत जमीन देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याचे पुढे काही झाले नाही. या मुलाला अमेरिकेतून बोलावणे आहे. आपल्या मराठी मुलामध्ये काय क्षमता आहे हे त्यांना कळलं, त्यांनी त्याला बोलावून घेतलं. आज तो तिकडे काम करतोय,' असं राज यांनी अमोल यांचे उदाहरण देत सांगितले. 'सध्या तरुणाईला भारतात रहायचेच नाहीय. येथील परिस्थिती, शहरे त्यांना नकोशी झाली आहेत. या मागे नियोजनाचा अभाव आहे,' अशी टीका राज यांनी केली. यावेळी त्यांनी '१८-१८ वर्षांची पोरं परदेशात जाण्याचा विचार करत आहे का तर इथे आपलं काहीच होणार नाही हे त्यांना ठाऊक आहे,' अशी टीका केली.

सरकारच्या चुकिच्या धोरणामुळे पहिला विमान बनविणारा मराठी मुलगा अमेरिकेला गेला. नवनिर्मान चे अध्यक्ष यांची घणघणीत टीका

Image
"सरकारी धोरणांमुळे पहिले भारतीय बनावटीचे विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव यांनी महाराष्ट्रामध्ये कारखाना न उभारता नाइलाजास्तव अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला," अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये केली आहे. भारतामध्ये थांबण्यासाठी तरुण मुले तयार नाहीत, त्यांना परदेशात जायचे आहे. सरकारने देशामधील शहरे आणि एकंरित व्यवस्थाच बकाल करुन ठेवल्याने तरुणांची ही मानसिकता झाली आहे अशी टीका राज यांनी केली. यासाठी त्यांनी थर्स्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचे मालक अमोल यादव यांचे उदाहरण दिले.

वर्धा जिल्हा स्तरीय आंतरशालेय कराटे क्रिडा स्पर्धा चे आयोजन

Image
*वर्धा जिल्हा स्तरीय आंतरशालेय कराटे*  वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- क्रीडा स्पर्धा 14/17/19 वर्ष मुले मंगळवार दि.15 ऑक्टोबर 2019 ला क्रीडा अधिकारी श्री.सुप्रसिद्ध बडगिलवार सर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथें पार पडल्या. या स्पर्धेत TS* शोतोकान सभासद सेन्साई मंगेश भोंगाडे, सेन्साई महेन्द्र परिहार, सेन्साई सागर कपूर, सेन्साई नीता मोहर्ले, सेन्साई विशाल कांबळे यांनी आँफीशियल पंच मनून कार्य करुन स्पर्धा यशस्वी पूर्ण केल्या. या प्रसंगी वर्धा जिल्ह्यातील कराटे प्रशिक्षक, शाळेचे क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 8308375118

महादेव जानकर यांची व्यथा:--इकडे आड तिकडे विहीर

Image
'रासप' आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही. आमच्यात भांडण आहे. त्यामुळे मी नाराज आहे. मात्र माझी स्थिती इकडे आड, तिकडे विहीर अशी आहे. त्यामुळे अन्य कुठलाच पर्याय नाही. त्यामुळे भाजप बरोबरच राहणार आहे,'' अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिली.

अमित शहांचा दणका

Image
अमित शहांचा दणका  गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार मा, प्रशांतजी बंब यांच्या प्रचार सभेसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांनी वेळ दिला होता, परंतु एकंदरीतच मतदारसंघातील जनविरोधी असलेली जनतेची भावना, प्रशांत बंब यांनी शेतकरी कर्जमाफीला केलेला विरोध , प्रशांत बमचा मराठा आरक्षणास केलेला विरोध, आमदार प्रशांत बंब यांची बहुजन समाज विरोधी असलेली भूमिका , प्रशांत बंब यांचा तालुक्यातील नसलेला जनसंपर्क , आमदार प्रशांत बंब यांचे राज्यभर पसरलेले ब्लॅकमेलिंगचे जाळे, वरिष्ठांच्या कानावर गेलेत, तालुक्यातील कुठल्याही सुख-दुःखात सहभागी न होणे, वाढता जनक्षोभ, तसेचं अमित शाह च्या सभेसाठी वीस हजार हुन अधिक मतदार उपस्थित होते. या सभेच्या व्यासपीठा पासुन एक किलोमीटर अंतरावर गाड्यांची पार्किंग ठेवण्यात आली होती परंतु अमित शाह न आल्यामुळे मतदारसंघ आमदारावर नाराज झाला.यांचा परीणाम विधानसभे च्या निवडणुकीत आमदाराच्या मतदानावर होतो की काय अशी चर्चा जनते मध्ये दिसुन आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अंबादास दानवे भागवत कराड भाऊरावजी देशमुख...

मिरज

मिरज 
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com