सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

परतीच्या पावसाने शेतकर्या चा घेतला जीव

। भिलदरी येथील मक्याचे कणसे व बाजरी कापूस व आद्रक पाण्याने खराब होत आहे शेतकरी झाले हवालदील तालुक्यात सोमवारी जोरदार पाऊस झाले यामुळे पिकांचे मोठ्या मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे तालुक्यात बहुतांशी शेतकर खरिपामध्ये मका सोयाबीन व कपाशी या पिकांची लागवड करतात यंदा मका पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे तालुक्यात मका लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली होती शेतकऱ्यांनी शेतात मक्याचे कणसे खराब झाले आहे अद्रक पिकांना सडनची वाढ झाली आहे कापसाचे बोंड सडत आहे शेतकरी आता खूप परेशान झालेले आहे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांचे नाव नारायण बम्हणावंत, गांधी राजपुत. भगवान राजपूत छोटू सिंगल चंदन वैष्णव चंपालाल सिंगल ईश्वर कवाळ भागचंद गोठवाळ.सेवादास वैष्णव विजय गोढवाळ.सोमनाथ गोमलाडू.पुनम गोमलाडू चंदन राजपूत सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत विजय वैष्णव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य




सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com